जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा सम ...
Mumbai News : सोशल मीडियावर मेसेजेस फॉरवर्ड केल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज पसरवू नये, असे आवाहन वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांना केले आहे. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अं ...
Mumbai Power outage News : अखंडित वीजपुरवठ्याची परंपरा असलेल्या मुंबई शहरात विजेचे आयलँडिंग करण्यात वीज वितरण कंपन्यांना अपयश आल्याने १२ ऑक्टोबरला शहर भरदिवसा अंधारात बुडाले होते. ...