देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
उद्योगपती आनंद महिंद्रा हे महिंद्रा कंपनीचे प्रमुख असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग जगातात सर्वपरिचित आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचा असलेला सक्रीय सहभाग त्यांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन गेला आहे. ...
Tata Tiago EV Review in Marathi: सध्या स्वस्त ईव्ही कारपैकी एक असलेली टियागो ईव्ही ही कार आम्ही पुण्याच्या दोन्ही बाजुंना, म्हणजेच सातारा ग्रामीण भाग ते पलिकडे कर्जतचा ग्रामीण भाग अशा ठिकाणी जवळपास ५०० किमी चालवून पाहिली. किती प्रॅक्टीकल वाटली... ...