देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या Tata कंपनीनं सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनं अधिक कल असलेल्या टाटा कंपनीनं आता एक उल्लेखनीय पाऊल उचललं आहे. ...
Electric Vehicle Fire Case: पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असून, त्यातून सुटका मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळत आहेत. मात्र गेल्या 2 महिन्यांत अनेक इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्याने ग्राहकांच्या मनात भीती निर् ...