देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Maharashtra Electric Vehicle (EV) Policy 2021: महाराष्ट्रातील प्रदुषण कमी करण्यासाठी शाश्वत आणि प्रदुषणविरहित वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे असं मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...
Electric Scooters : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढत आहे इलेक्ट्रीक वाहनांची मागणी. केंद्रासह राज्य सरकारही इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीसाठी देत आहे प्रोत्साहन. ...