भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, यावर आवाज उठवत आहे पण त्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने आतातरी डोळे उघडावे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...
निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसत असतो ते या भूमिका घेत असतात असं सांगत भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले आहे. ...
यादी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम करण्यात येणार असून, मतदान केंद्रनिहाय यादी ही २२ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले. ...
Gondia : राजकीय पक्षांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत क्लोजर बटनची शहानिशा करण्याची प्रक्रिया आवश्यक होती तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर का करण्यात आली नाही. ...
Nagpur : राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २ डिसेंबर रोजी कामठी नगरपरिषदेची निवडणूक झाली. त्याकरिता ३१ ऑक्टोबर रोजी त्यामुळे अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. ...