भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Kerala News: निवडणूक आयोगाद्वारे राबवण्यात येणारी स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच सीर प्रक्रिया ही मतदार यादी अचूक करण्यासाठी वेळेत पूर्ण करायची एक विशेष मोहीम आहे. सरकारी शिक्षक किंवा लिपिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना हे काम करावे लागते. ...
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अखिलेश यादव यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे. ...
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे सगळे कल हाती आल्यानंतर आता विरोधकांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि त्यांची आघाडी आपटताना दिसत असताना आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आणि त्यांची आघाडी पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असतानाच काँग्रेसची ही प्रतिक्रिया आली आहे... ...
Election Commission of India : अनेक वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोऱ्या जात असलेल्या महाराष्ट्रात गुरुवारी दोन घडामोडींचीच प्रामुख्याने चर्चा होती. त्यापैकी एक म्हणजे या निवडणुकांत पिपाणी हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आ ...