भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Nagpur : महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग व प्रशासनाची अनास्था कायम असल्याचे चित्र परत एकदा समोर आले आहे. ...
PMC Election 2026 लाडक्या बहिणींना मिळणार मकरसंक्रातीची थेट भेट आणि बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपये थेट जमा. त्यात मतदारांनी कमळाला म्हणजेच भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे संदेशात नमूद करण्यात आले होते ...