भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केलाय. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा कालावधीही 1 तासांनी वाढविण्यात आला आहे. (Election commission) ...
assembly elections 2021: आसाम (Assam Assembly Elections), पदुच्चेरी (Puducherry Assembly Elections), तामिळनाडू (Tamil Nadu Assembly Elections), केरळ (Kerala Assembly Elections) आणि पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या ...
Assembly Elections 2021: कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आह ...
वसई विरार महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या गंगाथरन .डी यांचा महापालिकेच्या नव्याने निवडणूका होईपर्यंतच्या प्रशासक कालावधीत दोन महिन्यांची मुदतवाढ केल्याचे आदेश ...
सायखेडा : निवडणुका लागल्या की मतदानकेंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित केल्या जातात. याठिकाणी वर्गखोलीच्या दरवाजापासून ते आतील फळ्यापर्यंत आयोगाकडून विविध सूचना-माहिती लिहिली जाते. परंतु, मतदान आटोपल्यानंतर या सूचना तशाच राहून त्या विद्रुपी ...