भय हरण्याचेच नव्हे, तर जिंकण्याचेही असते. घाबरण्याची सुरुवात घरापासूनच होते. भय प्रत्येकाच्या मनात असते; पण निर्भयपणापेक्षा मोठे हत्यार नाही, हेही खरे! ...
Gadchiroli : या अभूतपूर्व कामगिरीनंतर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुखांचे स्वागत केले. ते म्हणाले, एकत्रित परिश्रमाचे हे फलित आहे.प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी या ...
LLB Education: एकेकाळी तरुण वर्गाकडूनअधिक पसंतीस उतरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाकडे आता ज्येष्ठांचाही कल वाढला आहे. निवृत्तीनंतर अनेक जण या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असून, यंदा राज्यात वयाची ६० वर्षे पार केलेल्या तब्बल १७५ जणांनी एलएलबी ३ वर्षांच्या अभ्या ...
राष्ट्रीय स्तरावर आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई ही प्रवेश परीक्षा दोनवेळा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. ...