हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. ...
४ ऑक्टोबरला शाळा सुरू होताच लगेच ५ ऑक्टोबरला दीर्घ सुटीचे वार्षिक नियोजनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे आधीच अर्धे वर्ष सुटीत गेलेेले असताना आता शाळांचे कामकाज उर्वरित कालावधीत कसे पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दिवाळीची दीर्घ सुटी सं ...
यावेळी बोलताना सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या प्रारंभी या विषाणूचे स्वरुप माहिती नसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता ...
समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे. ...
काेरोनाची दुसरी लाट व तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न होऊ शकल्याने दिवाळीपूर्वी घेण्यात येणारी सहामाही परीक्षा यंदाही न घ ...