गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली. ...
राज्याच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात आंतराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा उभारणार, त्यासाठी नवीन मंडळ स्थापन करणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, आंतराष्ट्रीय शाळा उभारण्यापूर्वी तडकाफडकी बंद करण्यात आलेल्या १,३०० शाळांचे काय, असा प्रश्न शिक्षणक्षे ...
इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा सुरू करणे, निवडक दहा शाळांना मॉडेल स्कूल बनविणे तसेच सर्व शाळांतून ई-लर्निंगसाठी सर्व सुविधायुक्त प्रोजेक्टर पुरविण्याचा कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचा संकल्प आहे. समितीच्या सभापती वनिता देठे व प्रभारी प्र ...
कर्जत तालुक्यातील चांधाई येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२० प्राध्यापक आणि १०५ कर्मचारी अशा एकूण २२५ जणांना गेल्या १८ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ...
अकरावी प्रवेशादरम्यान महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा बरेच बदल सुचविले आहेत. त्यात प्रवेश अद्ययावत करण्याची चावी महाविद्यालयांकडून काढून विद्यार्थ्यांना सोपवण्यात येणार आहे. ...
२०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर सामाजिक न्यायाचा विचार करता ज्या काही अप्रिय व प्रतिकूल गोष्टी तो पक्ष करीत आहे, त्यापैकी मागासवर्गीयांची शैक्षणिक नाकेबंदी ही एक आहे. त्या पक्षातील अनेक मंडळी, अगदी मंत्रीसुद्धा, भारतीय राज् ...
या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे ...