केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकमात्र ‘फायर कॉलेज’मध्ये २४ अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. ३१ अभ्यासक्रमांमधून ‘बीई फायर इंजिनीअरिंग (चार वर्षांचा अभ्यासक्रम), ‘डिव्हिजनल आॅफिसर्स’, ‘स्टेशन आॅफिस’ व ‘सब आॅफिसर’ एवढेच अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. ...
आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही. ...
स्वत:च्या भविष्यासाठी अभ्यासक्रमाची निवड करून तेथे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ज्या तणावातून जावे लागते तो टाळता येऊ शकतो. प्रवेशासाठी पुरेसे मार्क मिळणे, योग्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आणि तो अभ्यासक्रम परवडणारा असणे हे विद्यार्थ्याला बघावे लाग ...
आपल्या सर्वांच्या जीवनात भाषेचे स्थान अद्वितीय आहे. भाषा आपल्या व्यावहारिक, भावनिक आणि वैचारिक जीवनाचा एक असा भाग असते. आपण चालता-बोलता, घरीदारी, क्षणोक्षणी सहजपणे भाषा वापरत असतो. इतके सहज की, आपल्याला त्याची जाणीवही नसते.आज माणसाची जी काही प्रगती ...
शासनातर्फे आदर्श शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रामधील, दोन विशेष, एक अपंग, एक स्काउट व गाइड शिक्षक यांचा समावेश आहे ...
अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ...
विश्लेषण : एवढे होऊनही विद्यापीठ प्रशासन आपण ग्लोबल विचाराचे असल्याचे स्पष्ट करीत आम्ही केलेली कृती योग्य आहे, असे ठासून सांगेल. याचे विशेष कौतुक वाटते. जे आपले कामच नाही, त्यावर आपण पैसा, वेळ आणि शक्ती खर्च का करतो, याचाही विचार होत नाही. ...