देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी सुरक्षित ठेवणारी यंत्रणा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) होय. या यंत्रणेचा भाग होऊन अर्थकारणाचा गाडा हाकण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते आणि अखेर तो यशस्वीही झाला. अभिषेक सयाम असे या तरुणाचे नाव. ...
विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणारा तांदूळ व अन्य वस्तू साठविण्यासाठी शाळांना दोन वर्षांपूर्वी लोखंडी कोठ्या घेण्यासाठी पैसे देण्यात आले; परंतु शाळांनी कोठ्या घेतल्या किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला देण्यात आलेली न ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख निवासी भत्ता व वसतिगृहामधील समस्यांबाबत सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते ...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून दुपारी दोनवाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. संस्थेच्या चार हजारहून अधिक सभासदांनी दुपारपर्यंत मतदाना हक्क बजालवला असून नाईक संस्थे ...
हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागले आहे. ...