उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पद्धतीवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. ...
सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल. ...
मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाले आहेत. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. मात्र, त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने ...
देशातील उद्योग क्षेत्राचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी लॉकडाऊनमधून हळूहळू सवलत देण्यात येत आहे. तरीही देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, देशातील बेरोजगारीचा दर २३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे. ...
उत्तर प्रदेश सरकारने १६ लाख स्थलांतरीत मजुरांचे स्कील मॅपिंग केले होते. त्यानंतर आता या स्थलांतरीत मजुरांकडून सेवा घेण्यासाठी अनेक उद्योगपती आणि औद्योगिक समूह पुढे येऊ लागले आहेत. ...
२५ मार्च रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे १२.२० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला होता. यामधील सुमारे दोन कोटी कामगार पुन्हा कामावर आले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा रोजगार मिळाला आहे. ...