विविध कारणांनी आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी ठेवल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ६२ हजार ५१ लेखाआक्षेप समोर आलेले आहेत. यापैकी ४३९१ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत. या लेखाआक्षेपांच्या वारुळात भ्रष्टाचाराचा सापही दडलेला असू शकतो. त्यामुळे निकाली ...
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या. ...
यूपीए सरकारच्या काळातील सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीवरून वाद उदभवलेला असतानाच चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी समोर आली आहे. ...
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यातील बँका गुरुनानक जयंतीनंतर चौथा शनिवारला लागून आलेल्या रविवारमुळे सलग तीन दिवस बंद असल्याने ग्राहकांना शुक्रवारी पहिल्याच दिवशी आर्थिक व्यवहार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. ...
महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे. ...