ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
२ अॅाक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेउद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत असल्याचे विधान रवीशंकर प्रसाद यांनी ...
गेल्या आर्थिक वर्षात मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतक-याला मध्यंतरी कांद्याला मिळालेल्या भावामुळे दिलासा मिळाला आहे़ मंगळवारी दस-याच्या मुहूर्तावर राहुरीतील साई ट्रॅक्टरमधून एकाच दिवशी चक्क ५० ट्रॅक्टरची विक्री झाली़ शेतक-यांना कांद्याला अचानक मिळाल ...