किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. ...
कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि श्वास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने मॉडेल महाविद्यालय व साकेत महाविद्यालय येथे आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला. ...
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुर्भे येथे तीन ठिकाणी गांजाची रोपे नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली असून... ...
पाकिस्तानकडून सीमावर्ती राज्यांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी ही भारतासाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. त्यात सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने हायटेक कारस्थान रचले आहे. ...
बड तालुक्यातील महाकाळा येथे एका इसमाकडून दोन लाख रूपयांचा वीस किलो गांजा शुक्रवारी रात्री पोलिसांनी पकडला. बाळू साहेबराव माहिते (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे त्या इसमाचे नाव आहे. ...