जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा ...
येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला. ...
सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
राज्यात पडलेल्या दुष्काळाचे चटके अधिक तीव्र होऊ लागले असून, याचा पहिला फटका गरीबाच्या भाकरीला बसला आहे. सर्वसामान्याचे खाद्य असलेल्या ज्वारीचे दर एक महिन्यात क्विंटलमागे तब्बल १ हजार रुपयांची वाढले आहेत. ...
टँकरने पाणीपुरवठा करणे तांत्रिकदृष्या योग्य नसल्याने पाण्याचे नवीन स्त्रोत शोधून पाणीपुरवठ्याचा प्रयत्न करावा, असे विधान करणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी टँकरने पाणीपुरवठा होणार नाही का? असे विचारताच पत्रकारांपेक्षा विरोधक बरे, ...