दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांन ...
तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे. ...
तालुक्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१३) येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ...