पाणीचोरी व गळती ही समस्या काही नवीन नाही़ पाऊस कमी झाला की या समस्येकडे महापालिका लक्ष केंद्रित करते़ नियोजनाचा अभाव, टँकर माफियांचे जाळे, भ्रष्ट अधिकारी या सर्वाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो़ या शहारातील बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी दररोज भा ...
थंडीतही महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या. ...
दिवसागणिक आता दुष्काळाची दाहकता वाढत जाणार आहे. अन्नधान्याचा प्रश्न नाही. समस्या आहे ती पाण्याची. पाणीसाठे आटत चालले आणि भूगर्भातील पाणीही आटले. पाचशे फुटांपर्यंत पाणी सापडत नाही, अशी भयावह स्थिती आहे. ...
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन थंडीच्या दिवसातच ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात ... ...
पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. ...