पेठरोडवरील मखमलाबाद शिवारात असलेल्या मनपा प्रभाग क्रमांक ६ मधील मेहेरधाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नियमितपणे जालना शहरासह ग्रामीण भागातील आठ ते पंधरा डास पकडून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. ...
पूर्वी डेंग्यूमुळे मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली. ...
दर पावसाळ्यात नाशिककरांना होणारा डेंग्यूचा त्रास यंदा कमी होत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असताना हळूहळू डेंग्यूचा उपद्रव वाढत असून, सप्टेंबर महिन्यांच्या तीन आठवड्यांत ही संख्या १०५वर गेली आहे. गेल्या संपूर्ण महिनाभरात ११७ रुग्ण आढळले हो ...
पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे . ...
डेंग्यू रोगामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. मात्र, आता औषधोपचाराने प्लेटलेट्सची संख्या वाढविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या घटली तरी डेंग्यू रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, असा सल्ला डॉ. रिया बल्लीकर यां ...