भयानक कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रुग्णवाढ होतच होती. आता मात्र, सर्वत्र कोरोना स्थिती नियंत्रणात येत असून मुंबईतील कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाणही खूप कमी झालं आहे. विशेष म्हणजे रविवारी मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्ण ...
औरंगाबादचे कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.स्टेजवर कोसळतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. नंदुरबार येथे कीर्तन चालू असतांना त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला.उपचार चालू असताना रात्री 2 वाजता ताजुद्दीन महाराज ...
एका अफेवेमुळे आमदार महोदयांची झोपच उडालीय.. हल्ली सोशल मीडियावर गोष्टी पटकन जोरदार व्हायरल होतात. घटना खरी आहे की खोटी हेही तपासलं जातं नाही. त्यातून अफवा पसरते. त्या अफेवेमुळे अनेकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. अशीच एका आमदाराच्या मृत्यूची अफवा ...
अनेकदा हे सांगितलं जातं की चालत्या ट्रेनमध्ये चढू अथवा उतरू नका पण तरीही लोक हाच मुर्खपणा करताना दिसतात या मूर्खपणामुळे अनेकदा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे पण काही जण ते सुदैवी असतात जे यातून वाचतात असाच प्रसंग पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानका ...
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या वाघाची दहशत आहे. वाघ कधी येईल आणि जीव घेईल हे सांगता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालीय. फक्त जंगलाशेजारी किंवा ग्रामीण भागांमध्येच नाही, तर चक्क शहरांमध्येही वाघाची डरकाळी ऐकू येऊ लागलीय. इतकंच नाही ...
भारतात निसर्गाच्या प्रकोपामुळे गेल्या ११ वर्षात जवळपास ३२ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हे आजारांमुळे होत असतात. कोरोना आल्यानंतर मृत्यूचे हे आकडे झपाट्याने वाढले. तसेच रस्ते अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाणदेखी ...
एका प्रशिक्षण शिबीरादरम्यान अत्यंत दुदैवी घटना घडलीय. एका कॅमेरामनला वाचवण्याच्या प्रयत्नात मंत्र्यांचा दुदैवी मृत्यू झालाय.. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण अभ्यास सुरु असताना कॅमेरामन हा डोंगराच्या कडेला उभा होता. उंच कड्यावरुन तो खाली पाण्यात को ...
बोरी नदीला पूर आलेला...येण्या-जाण्यास रस्ता किंवा पूल नाही. १३ वर्षांची मुलगी तापानं फणफणत होती. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारासाठी नदी काठावर आणले.. जेणेकरुन नदी ओलांडून जाता येईल आणि मुलीचा प्राण वाचेल. पण दुर्दैव. नदीकाठी या निष्पाप आदिवासी बाल ...