अक्कलकोट येथे शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले असता, वाटेतच झालेल्या अपघातात कोकणे आणि सावंत कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. ...
मौज प्रकाशन गृहचे संपादक - प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात य ...
झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील कछुआबंध गावाजवळ प्रवासी बस उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. ...
भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत ना ...
Seemanchal Express Accident : बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. ...