कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर ती गोष्ट आहे मृत्यू. सगळेच हा प्रयत्न करत असतात की, त्यांना जास्त आयुष्य जगता यावं आणि मृत्यू त्याच्यापासून दूर रहावा. ...
जालना- मंठा रोडवर सोमवारी रात्री दोन अपघात झाले. यात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह दोघांचा मृत्यू झाला. तर रोहनवाडी- सारवाडी मार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. ...
शर्मिली नामक वाघिणीचे प्रेत मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे. ...
अंबरनाथ - इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून युवकाने आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ येथील मोरोली पाडा परिसरात घडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. ... ...