जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये पासोडी गावात वाळूखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला. मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टिप्पर चालकाने वाळू टाकल्याने ही दुर्दैवी घटना घडली. ...
राहुड घाट उतरत असताना एका वाहनाचा ब्रेक फेल झाले आणि त्यानंतर हा अपघात घडला. यात २०-२१ प्रवासी जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...