जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...
Dharashiv Dam Water : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्प भरतील अशी आशा होती, मात्र, मृग व आर्द्रा कोरडे गेल्याने पाणीसाठा ४० टक्क्यांवरच स्थिर आहे. सीना-कोळेगाव ५० टक्क्यांवर, मांजरा मात्र २५ टक्क्यांवरच आहे. खरीप हंगाम ...
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दम घेतल्याने शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून उघडीप आहे. मात्र, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. ...
निरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा आजअखेर ४८ टक्के अधिक निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. ...
Buldhana Dam Water : बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाचे मिश्र चित्र पहायला मिळाले. घाटावर दमदार पाऊस तर घाटाखालच्या पाच तालुक्यांत पर्जन्यमान २०० मिमीपेक्षाही कमी. नदी-नाले, प्रकल्प कोरडेच; शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. (Buldhana Dam Water) ...
Kolhapur & Sangli Flood : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी धरण नव्हे तर पंचगंगा, कृष्णा नदीवर उभारलेले पूलच जबाबदार आहेत. पुलांच्या कमानींची संख्या कमी करून भराव टाकल्याने महापुराचा धोका वाढल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदाद ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दीड फुटाने कमी झाली. ...