तीन जिल्ह्यांतील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत गेल्या चार दिवसांत झपाट्याने २५ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक होऊन धरणातील जिवंत पाणीसाठ्याची पातळी ५१ टक्क्यांवर पोहोचली आ ...
Vidarbha Water Update : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वान (हनुमान सागर) आणि काटेपूर्णा धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवार, २७ जुलै २०२५ रोजी संध्याकाळपर्यंत वान धरणात ४३.४५ टक्के जलसाठा नोंदवला गेला असून, गतवर्ष ...