वणी : खेडगाव रस्त्यावरील तिसगाव धरणात युवकाचा मृतदेह सापडला आहे. तुषार अशोक बागुल असे त्याचे नाव आहे. तिसगाव येथील रहिवासी तुषार बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नव्हता. अखेर तिसगाव धरणाच्या गेटलगत त ...
धरणाच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या दोन नवीन चौक्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तेथे पाणी, वीज अशा मूलभूत सोयीही नाहीत. सभोवताली डोंगरदºया, घनदाट जंगल, खाली धरणाचे पाणी, हिंस्र प्राण्यांची भीती अशा धोकादायक स् ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तव ...
कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये ४० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पंरतु त्यात श्रीगोंदा, नगर तालुक्यांसाठी वरदान ठरणा-या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तरतूद नाही़. तसेच या प्रकल्पात साकळाई योजनेचा समावेशही करण्यात आलेला नाही, अशी माहिती जलसं ...
पुर्नवसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी केले. प्रकल्पाचे अधिकारी अटकाव करतील त्यामुळे आम्हांला सरंक्षण द्या. बेकायदेशीर काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, प्रकल्पाचे काम बंद करा अशा ...
सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले ...
वारणा धरणग्रस्तांचे किमान पुनर्वसन करण्यासाठी अंदाजे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने खास बाब म्हणून दरवर्षी शंभर कोटी बाजूला काढून ठेवावेत. चार वर्षांचा पुनर्वसनाचा आराखडा तयार करून वारणा धरणग्रस्त पुनर्वसन फंड या संस्थेची स्थापना करून जिल् ...