भातसा धरणाच्या उघडण्यात येणाऱ्या पाच दरवाजांपैकी १, ३ आणि ५ क्रमांकांचे दरवाजे अर्ध्या मीटरने, तर २ व ४ क्रमांकांचे दरवाजे पाव मीटरने उघडले आहेत. यामुळे भातसा धरणातून ९३८४ क्युसेक पाण्याचा प्रवाह विसर्ग करण्यात आला आहे. ...
मध्यप्रदेशमधील भैसदेही व बापजाई भागात दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच तालुक्यात गेल्या ३६ तासापासून सतत पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला होता. धरणात आज पर्यंत ८४.८९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे ...
अचलपूर, परतवड्यासह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी रात्री ११ वाजतानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तेथे ...
ऑगस्ट महिन्यात आतापर्यत सरासरी १९०.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या आठवड्यात एकूण झडसदृष्य स्थिती आहे. उर्ध्व वर्धा धरण क्षेत्रात २४ तासांत मुसळधार पाऊस झाल्याने व मध्यप्रदेशातूनही आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे दोन मीटरने उघडण्यात ...
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास जर केंद्र शासनाने परवानगी दिली तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला आहे . ...