उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पांपैैकी एक असलेला तेरणा मध्यम प्रकल्प सोमवार दि. २१ रोजी तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला़ आहे. ...
दिंडोरी : शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले जोरदार पावसाने टोमॅटो सह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपार पासून मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली असून नदी नाल्याना पूर आल्यामुळे हे सर्व पाणी पालखेंड ...
निम्न दुधना प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले असून नदीपात्रात २५ हजार २२३ क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण शनिवारी संध्याकाळी ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी हंगा नदी पात्रत वाहु लागले आहे.महसूल व पोलीस विभागाचे वतीने हंगा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ...