यंदा १७ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस पडत राहिला; पण अजून गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाने यंदा सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे धरणेही फुल्ल झालेली नाहीत. ...
engineers day 2025 सहा ते सात दशकांनंतरही हे धरण अभियंत्यांच्या कार्याची साक्ष देत आहे. त्यांनी दाखवून दिले की, अभियंता केवळ पूल, धरणे वा रस्ते उभारत नाही, तर समाजाच्या भविष्याचा पाया रचतो. ...
जायकवाडी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व २० दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. परिणामी गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. ...
लातूर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शिल्लक राहिलेली शेतीपिके मातीमोल झाली आहेत. दरम्यान, औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा व मांजरा या दोन्ही नद्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला. ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती. ...
Flood Update : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे. ...
Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam) ...