लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

मुळा धरण काठोकाठ; तब्बल तीन महिन्यानंतर विसर्ग बंद, जायकवाडीसाठी आता पाणी नाही - Marathi News | Mula Dam on the brink; Discharge stopped after three months, no water for Jayakwadi now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळा धरण काठोकाठ; तब्बल तीन महिन्यानंतर विसर्ग बंद, जायकवाडीसाठी आता पाणी नाही

mula dam update दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरणात यंदाच्या वर्षी विक्रमी (४० हजार ६३८) पाण्याची आवक झाली. ...

वांग मराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग; वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Water released from Wang Marathwadi Dam; Increase in water level of Wang River, alert to citizens | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वांग मराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग; वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मराठवाडी धरणातून शनिवारी सकाळपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने पाटबंधारे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामातील हे पहिले आवर्तन आहे. ...

ऑक्टोबरनंतर बंद होणारा विसर्ग यंदा नोव्हेंबरमध्येही सुरूच; गिरणेतून १२०० क्युसेक पाण्याचा होतोय विसर्ग - Marathi News | The discharge, which was supposed to stop after October, will continue in November this year; 1200 cusecs of water is being discharged from the mill | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबरनंतर बंद होणारा विसर्ग यंदा नोव्हेंबरमध्येही सुरूच; गिरणेतून १२०० क्युसेक पाण्याचा होतोय विसर्ग

Girna River : पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरणातून होणारा विसर्ग सामान्यपणे बंद केला जातो. मात्र, यंदा गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणातून विसर्ग कमी न करता पुन्हा वाढवण्यात आला. ...

पश्चिम विदर्भातील सर्व धरणे भरली; अप्पर वर्धा धरणाच्या एका दरवाजातून ८ क्युमेक विसर्ग - Marathi News | All dams in Western Vidarbha filled; 8 cusecs released from one gate of Upper Wardha Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम विदर्भातील सर्व धरणे भरली; अप्पर वर्धा धरणाच्या एका दरवाजातून ८ क्युमेक विसर्ग

पश्चिम विदर्भातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार मोठ्या आणि ११ मध्यम प्रकल्पांमधून अजूनही विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...

अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाण्याची मोठी आवक; जायकवाडीतून १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग - Marathi News | Large inflow of water from Ahilyanagar and Nashik districts; 171 TMC of water released from Jayakwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाण्याची मोठी आवक; जायकवाडीतून १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग

जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे अतिरिक्त पाणी थेट गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात दाखल झाल्याने यंदा जूनपासून कालपर्यंत जायकवाडी प्रकल्पातून तब्बल १७१ टीएमसी पाण्याचा विसर्ग करा ...

४३ वर्षांनी सांबरकुंड धरणाचे स्वप्न साकारणार; शासनाची मंजूरी मिळाल्याने प्रकल्पाच्या बांधकामासाठी मार्ग मोकळे - Marathi News | The dream of Sambarkund Dam will be realized after 43 years; Government approval clears the way for the construction of the project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४३ वर्षांनी सांबरकुंड धरणाचे स्वप्न साकारणार; शासनाची मंजूरी मिळाल्याने प्रकल्पाच्या बांधकामासाठी मार्ग मोकळे

वन जमिनीचे हस्तांतरण कार्यकारी अभियंता, हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाकडे केल्याने धरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. धरण उभारणीसाठी पुणे येथील महालक्ष्मी इंटरप्रायझेस कंपनीला ठेका मिळाला आहे. जलसंपदा विभागाकडून हे धरण बांधले जाणार आहे. ...

अमरावती मध्यम प्रकल्पातील जलसाठा ७० टक्क्यांवर; रब्बी हंगामासाठी मिळणार दिलासा - Marathi News | Water storage in Amravati Medium Project at 70 percent; Relief for Rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमरावती मध्यम प्रकल्पातील जलसाठा ७० टक्क्यांवर; रब्बी हंगामासाठी मिळणार दिलासा

शिंदखेडा तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी मागच्या वर्षीच्या जल श्रीमंतीवर अवलंबून होता. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे १० टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...

अतिवृष्टीमुळे ७१ कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६ बंधाऱ्यांना बसला फटका - Marathi News | Heavy rains cause damage to over Rs 71 crore to Kolhapur dams; 26 dams in Beed district were affected the most | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे ७१ कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६ बंधाऱ्यांना बसला फटका

सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती ...