गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. ...
दमदार पावसामुळे (Heavy rain) राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जाणून घ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस. ...
राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा असा होता. ...
राज्यातील बहुतेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक दिवसांना खंड भरून निघाला असून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ...