लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

अलमट्टी धरण ५२४ मीटरपर्यंतच; उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर कायमचा तोडगा - Marathi News | Government approves raising height of Almatti Dam in Karnataka to 524 meters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास कर्नाटक सरकारची अनुमती

आमदार लक्ष्मण सवदी : सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांवर कोणताही परिणाम होणार नाही ...

Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा प्रकल्प दिल्ली दरबारी; विदर्भातील शेतीला मिळणार नवे जीवन? - Marathi News | latest news Vidarbha River Linking Project: Wainganga-Nalganga project in Delhi; Will agriculture in Vidarbha get a new lease of life? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैनगंगा-नळगंगा प्रकल्प दिल्ली दरबारी; विदर्भातील शेतीला मिळणार नवे जीवन?

Vidarbha River Linking Project : विदर्भातील पाण्याच्या समस्येवर तोडगा ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे आठ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती ओलिताखाली येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसाठी ही मोठी द ...

Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला मोठी गती; 'या' ८ जिल्ह्यांचे बदलणार चित्र! - Marathi News | latest news Vidarbha River Linking Project: Wainganga-Nalganga project gaining momentum; The picture of 'these' 8 districts will change! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला मोठी गती; 'या' ८ जिल्ह्यांचे बदलणार चित्र!

Vidarbha River Linking Project : विदर्भासाठी महत्त्वाच्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला अखेर मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या आठ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार ...

कळमोडी प्रकल्प पाणी वापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाने मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील शेतीला नवसंजीवनी - Marathi News | State government approves re-planning of water use for Kalmodi project; Revival of agriculture in these two talukas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कळमोडी प्रकल्प पाणी वापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाने मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील शेतीला नवसंजीवनी

kalmodi dam irrigation कळमोडी पाणी वापराच्या फेरनियोजन निर्णयामुळे एकूण ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, अवर्षणप्रवण भागातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे. ...

येलदरी धरणाचे पाणी 'फुकट'?; परभणी, हिंगोली अन् नांदेडकडे ८४ कोटींची थकबाकी - Marathi News | Yeldari Dam Water Cess Crisis: ₹84 Crore Arrears Pending from Parbhani, Hingoli, and Nanded | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरी धरणाचे पाणी 'फुकट'?; परभणी, हिंगोली अन् नांदेडकडे ८४ कोटींची थकबाकी

शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली, मग बड्या संस्थांना सवलत का? ...

अलमट्टी धरणामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना बसतो पुराचा फटका; ६ एप्रिलपासून ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार - Marathi News | Sangli, Kolhapur districts are affected by floods due to Almatti Dam, Samvad Yatra to be held from April 6 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना बसतो पुराचा फटका; ६ एप्रिलपासून ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार

जलप्रदूषण, नदी संवर्धन आणि पूर व्यवस्थापन यावर जनजागृती केली जाणार ...

उजनी यंदा मायनसमध्ये जाणार का? मागील वर्षीच्या तुलनेत आजमितीला धरणात किती पाणीसाठा? - Marathi News | Will Ujani go into minus this year? How much water is in the dam now compared to last year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी यंदा मायनसमध्ये जाणार का? मागील वर्षीच्या तुलनेत आजमितीला धरणात किती पाणीसाठा?

ujani dam water level सध्या उजनीतून उजनी मुख्य कालवा २ हजार ३०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून ९०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून ३१५ क्युसेक, दहिगाव योजनेतून ८५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. ...

Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणाची पातळी घसरली; उन्हाळ्यात पाणी मिळणार का? - Marathi News | latest news Upper Wardha Dam Water Level: Upper Wardha Dam level has dropped; Will water be available in summer? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपर वर्धा धरणाची पातळी घसरली; उन्हाळ्यात पाणी मिळणार का?

Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणातील पाणी पातळी सतत घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. अमरावतीसह अनेक भागांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती ...