Vidarbha River Linking Project : विदर्भातील पाण्याच्या समस्येवर तोडगा ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे आठ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती ओलिताखाली येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसाठी ही मोठी द ...
Vidarbha River Linking Project : विदर्भासाठी महत्त्वाच्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला अखेर मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या आठ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार ...
kalmodi dam irrigation कळमोडी पाणी वापराच्या फेरनियोजन निर्णयामुळे एकूण ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, अवर्षणप्रवण भागातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे. ...
ujani dam water level सध्या उजनीतून उजनी मुख्य कालवा २ हजार ३०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून ९०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून ३१५ क्युसेक, दहिगाव योजनेतून ८५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. ...
Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणातील पाणी पातळी सतत घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. अमरावतीसह अनेक भागांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती ...