Dairy Farming : बिलोलीच्या सुब्बाराव अण्णांनी केवळ एका म्हशीपासून सुरू केलेला व्यवसाय आज ७५ म्हशींपर्यंत वाढवला आहे. त्यांच्या चिकाटी, नियोजन आणि अथक परिश्रमाने केवळ स्वतःचेच नव्हे तर १५ जणांचेही जीवन बदलले. ग्रामीण भागातील आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी ...
सीना नदीला महापूर आल्याने नदी काठावरील गावातून चाऱ्याचा प्रश्न बिकट बनल्याने शेतीला जोड धंदा असलेला दुग्ध व्यवसाय कोलमडला आहे. या तालुक्यात प्रामुख्याने १२ गावांमध्ये दररोज ५० हजार लिटर दूध उत्पादन व्हायचे ते आता निम्म्यावर आले आहे. ...
Dairy Farming : शेलूबाजार परिसरात पुन्हा एकदा 'श्वेतक्रांती' चा झंकार ऐकू येतो आहे. शेतीसोबत दुग्धव्यवसायाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी या ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण केले आहे. कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय आज शेतकऱ्यांना स्थिर उत्पन ...
व्दिदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा व्दिदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते. ...
farmer success story तालुक्यातील नानटे गावचा सुशिक्षित तरुण शेतकरी नीलेश नामदेव तांबे यांनी शेतीमध्ये केलेली वाटचाल संपूर्ण तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे. ...
अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची १० हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे. ...