कान्हूर मेसाई येथे नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला ...
सायबर गुन्हा टाळण्यासाठी संगणकाद्वारे आॅनलाइन व्यवहार करताना संकेतस्थळाची खातरजमा करावी, तसेच कोणतीही आर्थिक अथवा वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वांद्रे कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड य ...
इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार ब ...
अकोला : यापुढे ज्यांना नेट बँकिंग व्यवहार कळतात ते साक्षर व इतर निरक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता प्रत्येकाने हे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रात होणार्या दुरुपयोगाविषयी सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक ...
आर्थिक फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, असे मत पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत यांनी व्यक्त केले. लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॉन्सफार्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते. ...