सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 'ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे' या बाबी ऐवजी 'रासायनिक व सेंद्रीय खते देणे' ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ...
राज्य सरकारने विमा कंपन्यांना द्यायच्या दीड हजार कोटींपैकी केवळ पाचशे कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित एक हजार कोटी न दिल्याने विमा कंपन्यांनी ही आगाऊ रक्कम अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही. ...
हायड्रोजेल पीक लागवडीनंतर मुळाच्या कक्षेत दिल्यानंतर साधारणपणे २-३ महिने पाणी टंचाईच्या काळात ४२-४५ डिग्री सेंटीग्रेट तापमानातही आणि पिकाच्या गरजेच्या केवळ ४०-५० टक्के पाण्यात पिके तग धरू शकतात. ...
कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाऊंडेशन च्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या सोयाबीन सीड प्रक्षेत्रावर प्रत्यक्षात ड्रोन च्या साह्याने फवारणी करण्यात आली. ...
या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो. ...