चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा-समोर व देठाकडे निमुळती असतात. आता शेतकरी बांधव या सुगंधी वनस्पत ...
आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढत असून २०२१-२२ या हंगामात या पिकाखाली २८.३३ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून ३२.७६ लाख टन उत्पादन मिळाले आणि राज्याची उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर एवढी आहे. ...
शेतीची आवड असलेले शेतकरी पर्याय शोधून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यापैकीच मालगुंड येथील नितीन अभ्यंकर नितीन हे हॉटेल व्यावसायिक आहेत. जमीन पडीक न ठेवता त्यांनी ती लागवडीखाली आणली आहे. ...
महाराष्ट्रात कांद्याची तिनही हंगामात (उदा. खरीप, रांगडा व रब्बी) लागवड केली जाते. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही पाणीपुरपठा उपलब्ध नाही तसेच फारशा साधनसामुग्री उपलब्ध नाहीत असा शेतकरी नगदी उत्पादनासाठी मुख्यतः कांदा पिकावरच अवलंबून आहे. ...