सध्या ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानातील तीव्र बदलांमुळे ऋतुमानातही प्रचंड बदल होत आहेत. अशावेळी ऋतुमानानुसार होणाऱ्या पिकांमध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचे हे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ...
संत्रा व मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरूरी आहे. निसर्गतः संत्रा व मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. त्यापैकी आपण 'आंबिया बहार' पाहूया. ...
योग्य त्या पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थांचा कमी वापर, मचूळ पाण्याचा शेतीसाठी वापर या कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन जमिनी क्षारपड होत आहे. ...
विटा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त खानापूर गावातील महिला शेतकरी सौ. सरलाताई दत्तात्रय शेटे यांनी कमी पाण्यावर दोन एकरवर पिंक तैवान या जातीच्या पेरू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. ओसाड अन् उजाड माळरान फुलवले. 'शेती विकायची नसते तर पिकवायची असते', असा संदेश ...
गेल्या पाच-सहा वर्षापासून 'थ्रीप्स फ्लव्हस व थ्रीप्स हवाईन्सीस' या थ्रीप्सच्या प्रजातींचा प्रादुर्भाव आंबा बागेत मोहर, पालवी, फळांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ...