पीक नुकसानीच्या टप्प्यांवर दिली जाणारी विमा भरपाई कंपन्यांच्या अधिक फायद्याची असल्याने पीक विम्याची अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पेरणी झाली अन् पीक नुकसान झाले तर १०० टक्के विमा नुकसान शेतकऱ्यांना द्यावी, असा केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल क ...
विविध प्रकारच्या तृणधाण्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, जिवनसत्वे त्याच बरोबर खजिने ही विपुल प्रमाणात असतात. इ. एम. द्रावणाच्या साह्याने या धान्याची उत्कृष्ठ स्लरी बनवता येते. ...
जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला निर्यातीचा व्यवसाय करावयाचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे आपल्याकडे असावी लागतात. सदर कागदपत्रे असल्याशिवाय निर्यात व्यवसाय चालू करता येऊ शकत नाही. ...
नांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा प्रकल्प उदयास आला आहे. उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा व राहूल काशिद यांच्या मदतीने बांबू लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रीया उद्योग करण्यासाठी १० एकर क्षेत्रात 'द बांबू सेतू' नावाचा नवीन प्रकल ...
गेल्या आठवड्यात १२ ते १५ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८० हजार हेक्टरवरील उन्हाळी तसेच फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. ...
पणन विभागाकडून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. हरभरा खरेदीकरिता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चपासून सुरू आहे. ...