Farming Water Management : एकेकाळी कोरडवाहू व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीचे रूपडे पालटले आहे. ...
शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर शेतीकडे वळलेले विष्णुपंत सानप यांनी जामखेड तालुक्यातील तरडगावच्या माळरानावरील पडीक जमिनीत सेंद्रिय फळशेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. ...
शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे. ...
संत्रा, मोसंबीचे झाडे मोठी झाली की फळे आल्यावर त्या झाडाला बांबूने बांधावे लागते. तो खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा जुनी झाडे काढून नवीन रोपटी लावावी लागतात. ...