कुसुंबा येथील शेतकरी गणेश काशिनाथ चौधरी यांनी "टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेतून शेतीपयोगी एक महत्त्वपूर्ण जुगाड शोधला आहे. त्यांनी ट्रॅक्टर चलित पांभरच्या मागे जोडता येईल असा लोखंडी कोळपा तयार केला आहे. ज्यामुळे पेरणी केल्यानंतर पाण्यासाठी दांड टाकणे अ ...
अवकाळी पावसासारख्या हवामान बदलाचा शेतीवर थेट परिणाम होतो. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारची वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली की कोकणात अवकाळी डोकावतो. लहरी हवामानाच्या या प्रदेशात येथील आंबा, काजू, नारळ, भात सारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत ...
अवघ्या चार महिन्यांच्या या पिकामध्ये साखर व रसाचे प्रमाण आहे. देशातील इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये क्रांतीची क्षमता असलेल्या गोड ज्वारीला उद्योग जगताच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. ...
Citrus Crop Management : विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबू बागांमध्ये बुरशीजन्य 'तेलकट डाग' (ग्रेसी स्पॉट) रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, मोठ्या प्रमाणात पानगळ होत आहे. याचा पुढील बहर व उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे ...