आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आयातीत घट झाली असून, त्याचा फटका आता थेट शेती क्षेत्राला बसू लागला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने पॉलिमर व प्लास्टिक दाण्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून विषम हवामानाचा प्रत्यय येत असून, याचा सर्वाधिक फटका मोसमी फळांना बसतो आहे. फळगळ होत असल्याने बागायतदार संकटात सापडला असून आंबा, जाम, काजू, चिकू तसेच लिची, जांभळे व मोसमी फळांचे उत्पादन घटण्याची शक्यता असून, आर्थिक संकटाने शेतक ...
anjir crop success story बदलत्या हवामान परिस्थितीत शेती करणे मोठे आव्हान असताना योग्य नियोजन, अनुभव आणि निसर्गाशी संवाद साधत दर्जेदार फळबाग उत्पादन घेता येते. ...