लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...
संत्रा व मोसंबी बागायतदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रस शोषणारा पतंग या फळांना छिद्र करून त्यातील रस काढून घेतो आणि फळे विक्रीस अयोग्य करतो. त्यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना वाचा सविस्तर ...
Krushi Salla : दमट वातावरणामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या काळात पिकांचे आणि पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ काय सांगतात, ते वाचा सविस्तर (Krushi Salla) ...