माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) येथील युवा प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर क्षेत्रातील शिमला मिरचीतून २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
Tur Crop Management : खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसापाठोपाठ तुरीचीही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. पीक बहरात असताना शेंगा पोखरणारी अळी अचानक शेतांवर तुटून पडल्याने तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. फवारण्यांनंतरही अळीचा प्रादुर्भाव कमी न झा ...
सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे. ...
अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसला. नुकसानीमुळे बागायतदार संकटात सापडला असताना नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीने बागायतदारांना दिलासा दिला आहे. ...