Nuksan Bharpai : राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर (Nuksan Bharpai) झाली आहे. ...
कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतीव्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. ...
Heat Stroke राज्यात उन्हाचा पारा वाढला असून, तापमानाने ४१ डिग्री पार केल्याने कमालीचा उष्मा जाणवत आहे. या उष्णतेत घरात आणि रस्त्यावर फिरणे मुश्कील होते, तर शिवारात काम करायचे म्हटले तर जिव पुरता कासावीस होतो. ...