Maha Agri AI Farming : सध्या आपण एका डिजिटल परिवर्तनाच्या उंबरठ्चावर आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, हवामान बदलांना तोंड देणे आणि शाश्वत शेती करण्याचे उद्दिष्ट ठेवणे काळाची गरज आहे. यात कृत्रिम ...
Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरेप्रमाणे सोयाबीनवर विश्वास ठेवला असला तरी हळद, कापूस, उडीद व मुगसारख्या नफा मिळणाऱ्या पिकांकडेही वळताना दिसत आहे.(Kharif Season) ...