बुलडाणा: जिल्हा सहकारी बँकेचा आर्थिक डोलारा सुरळीत करण्याच्या दृष्टीने जिल्हा बँकेने ठेव परतीचे पारदर्शक धोरण राबवतांनाच सुरक्षीत कर्जवाटपाला प्राधान्य दिल्याने बँकेचा आर्थिक ताळेबंद जुळण्यास मदत झाली आहे ...
२०१८ च्या खरीप हंगामात केवळ ५०० शेतकऱ्यांनी स्वत:हून पीक विमा काढला आहे. यावरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. ...
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस पडलेल्या आष्टी (शहीद) तालुक्याला राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. त्यासाठी काही सोयीसवलती सुरू केल्या. मात्र तालुक्यातील १० हजार ६०० शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. ...