शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविल ...
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील बँकांना दिल्या आहेत. तरीही यात बँक टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांचा अहवाल द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी ना ...
जिल्ह्यातील बँकांना रब्बी हंगामाकरिता १०३ कोटी ९७ लाख तर खरिपाकरिता ९२४ कोटी ९९ लाख असे एकूण १ हजार कोटी ९६ लाख उद्दिष्ट होते. राहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला असून खरिप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६१५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून शेत ...
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकºयांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहान म्हणून देण्याचा निर्णय घेतला. श ...