अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. तरीही वर्षाअंती हातात काहीच शिल्लक राहत नाही. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ, अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. याही वर्षी कोरोना, अतिवृष्टी, बोगस बियाणे यासह किडीच्या ...
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, शासनाचे निर्देश डावलून शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप करताना अगोदरच्या कर्जाचे व्याज कापून घेते किंवा व्याज दिल्याशिवाय पीककर्ज वाटप करीत नाही. ...
क्षेत्र अधिकारी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नेहमी टाळाटाळ करायचा. शेतकरी कैलास हुलके यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना पीककर्जाबाबत विचारणा केली असता त्यांना हकलून लावले. याबाबतची तक्रार कैलास हुलके यांनी ग्रामपंचायतीकडे दिली. त्यानुसार सरपंच नितीन चंदनखेडे ...
कर्जमाफी झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधव कागदाची जुळवाजुळव करत आहे. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत दाखल्यासाठी शेतकरी जातात. तेथे दाखल्यासाठी लागणारे अर्ज बँकेत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेने हे अर्ज चक्क रस्त्यावर फेकून दिले. बेवारस ठेव ...
धामणगाव तालुक्यात पाच एकराआतील १८ हजार ७४९ तर पाच एकरावरील १० हजार १९६ शेतकरी आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना किमान कर्ज वाटप तरी योग्य पद्धतीने होईल अशी आशा होती. मात्र, यंदा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देऊ शकल्या ...
मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक ...