मागील वर्षी पीकविमा कंपनीने विमा वाटपात गोंधळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर्षी शासनाने कंपनी बदलली असली तरी या कंपनीचे धोरणेही पूर्वीच्या कंपनी प्रमाणेच असल्याचे दिसत असून अद्यापपर्यंत जिल्ह्यात कंपनीचे कार्यालयच उघडले नसून तब्बल १९ कोटी रुपयांचा ...
लातूर जिल्ह्यास मंजूर झालेला पीकविमा व प्रत्यक्षात मिळालेली रक्कम यातील घोळाची चौकशी करण्यात यावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...
सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा केल्याचाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे टाकण्याची प्रकिया सुरु आहे. मात्र, या शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 रुपयांपेक्षाही कमी पीकविमा जमा झाला आहे. ...
जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या २ लाख शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...