ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती. ...
kapus vechani majuri dar अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. सर्वाधिक फटका कपाशीला बसला. प्रतवारी घटल्याने दर मिळेना. अशा दुहेरी हानीतून वाचलेल्या कपाशीची वेचणीसाठी मजूर मिळेनात. ...
soil organic carbon जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण किती असावे? सेंद्रिय पदार्थांचे उपलब्ध प्रमाण समजण्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करणे खूप गरजेचे असते. ...
सप्टेंबर २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार ५०६ कोटी ४१ लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे. ...
माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) येथील युवा प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर क्षेत्रातील शिमला मिरचीतून २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
food grain production 2024-25 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे २०२४-२५ च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. ...
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत पेरणी होते. मात्र यंदा यात वाढ होऊन ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी ...
पावसाळा ओसरताच ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता 'आवर्तन कधी सुरू होणार?' या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...