शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केली असून त्याअंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. त्यामुळे वारस नोंद इ करार, कर्जाचा बोजा चढविणे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ...
Solar Power : शेतीतील वाढता खर्च, निसर्गाची अनिश्चितता आणि उत्पन्नाची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी आता पर्यायी मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. वाचा सविस्तर (Solar Power) ...
Farmer to Entrepreneur : शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे, तर व्यवसाय आहे. हा विचार आता शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे. बदलती ग्राहक मागणी, अन्नप्रक्रिया उद्योग आणि एफपीओंच्या बळावर शेतकरी नव्या संधींचा लाभ घेताना दिसत आहेत. (Farmer to Entrepreneur) ...
Watermelon Farming : मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान असूनही यंदा परभणी जिल्ह्यात टरबूज लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बाजारातील दर अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे पाठ फिरवली असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६०० एकरने टरबूज लाग ...
आपत्तीला सात महिने उलटून गेले. कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला. ...
महाराष्ट्राची शेतीची परंपरा पर्यटकांपर्यंत पोहोचवावी, यातून पर्यटकांची निसर्गाशी नाळ जोडली जावी, तसेच या क्षेत्रात तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता दिली आहे. ...
तासगाव बेदाणा तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट तयार करून चीनचा बेदाणा नेपाळसह अफगाणिस्तान मार्गे आयात करायचा आणि तो भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करायचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...