Watermelon Farming : मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान असूनही यंदा परभणी जिल्ह्यात टरबूज लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बाजारातील दर अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे पाठ फिरवली असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६०० एकरने टरबूज लाग ...
आपत्तीला सात महिने उलटून गेले. कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला. ...
महाराष्ट्राची शेतीची परंपरा पर्यटकांपर्यंत पोहोचवावी, यातून पर्यटकांची निसर्गाशी नाळ जोडली जावी, तसेच या क्षेत्रात तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता दिली आहे. ...
तासगाव बेदाणा तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट तयार करून चीनचा बेदाणा नेपाळसह अफगाणिस्तान मार्गे आयात करायचा आणि तो भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करायचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...
स्फुरद (पी) फॉस्फरस/स्फुरद हे अन्नद्रव्य मातीमध्ये सहजासहजी विरघळत नाही. त्यामुळे किंवा त्याच्या गतीमध्ये स्थिर राहण्याचा गुणधर्म असल्यामुळे पिकामध्ये स्फुरदची कमतरता आढळून येते. ...
Fog Effect on Crops : राज्यात अनेक भागांत पहाटे दाट धुके पडत असून याचा थेट परिणाम हरभरा, कांदा, गहू व भाजीपाला पिकांवर होत आहे. कृषी विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शनाची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (Fog Effect on Crops) ...
Rajma Cultivation : कमी पाणी, कमी खर्च आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे पीक म्हणून धाराशिव जिल्ह्यात राजमाला मोठी मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राजमाच्या पेरणीत दुप्पट वाढ झाली आहे. (Rajma Cultivation) ...
परभणी कृषि विद्यापीठ शेतकरी देवो भव: या भावनेतून सातत्याने कार्य करत असून, बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ...