ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा ...
New Safflower Varieties : करडई पिकाच्या घटत्या क्षेत्राला आणि कमी उत्पादनाला आळा घालणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, वनामकृविच्या दोन सुधारित करडई वाणांना केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्याने करडई पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. (New Safflower Vari ...
Oil Seeds : एकेकाळी शेतकऱ्यांच्या शेतीचा कणा असलेली तेलबिया पिके आज अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहेत. नगदी पिकांमधून तत्काळ उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सूर्यफूल, जवस, करडई व भुईमूगऐवजी गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. (Oil Seeds) ...
Halad Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, त्याचा थेट फायदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. भाववाढीमुळे बाजारात अकराशे क्विंटलपेक्षा अधिक हळदीची आवक झाली असून, सोयाबीन व तुरीच्या ...
कोकणातीलच नाही तर देशविदेशातील खवय्यांकडून ओल्या काजूगरासाठी वाढती मागणी आहे. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने हे नवीन वाण विकसित केले आहे. ...
Makka Kharedi : शासनाने मक्याला प्रतिक्विंटल २ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली खरी; मात्र प्रत्यक्षात वैजापुरातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्र महिना उलटूनही सुरू झालेले नाही.(Makka Kharedi) ...