kapus kharedi kendra शासकीय केंद्रावर कापूस विकला जात नसल्याने शेतकऱ्यांना या केंद्राच्या शेजारी असलेल्या खासगी जिनिंगमध्ये कमी दराने कापूस विकावा लागत आहे. ...
Mahabeej Organic Seeds : महाराष्ट्रातील सेंद्रिय शेतीला नवी चालना मिळणार आहे. महाबीजने पहिल्यांदाच प्रमाणित सेंद्रिय बियाण्यांच्या पुरवठ्यात प्रवेश केला असून, रब्बी हंगामासाठी विविध पिकांचे सेंद्रिय बीजोत्पादन प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. यामुळ ...
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सव्वीस हजारांहून अधिक खात्यावर १९ कोटी रुपये जमा झाले नाहीत. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मे महिन्यापासून नुकसान सुरू झाले. ...
Cotton Crop Crisis : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तांबेरा रोगाचा दुहेरी तडाखा बसला असून तब्बल ३७ हजार हेक्टरवरील कापूस पीक गंभीर धोक्यात आले आहे. सततची ओलावा परिस्थिती, पिकांवरील बुरशीजन्य आजारांची वाढ आणि नियंत्रणाच्या मर्यादित उपायांमुळे शेतकऱ्य ...
fal pik nuksan bahrpai नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ मधील नुकसान भरपाई आली आहे. ...
खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
Tur Crop Management : विदर्भात तुरीच्या पिकावर हवामान बदलाचा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा मोठा तडाखा बसत आहे. ढगाळ व दमट हवामानामुळे फुलगळ वाढली असून अनेक तालुक्यांत अळी प्रादुर्भाव तीव्र झाला आहे. उत्पादन घटण्याची शक्यता वाढत असल्याने शेतकरी कीड नि ...