Sugarcane FRP तीन साखर कारखान्यांकडे आजही शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार १७ कोटी रुपये दिले नाहीत तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
pik vima yojana latest update भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होते. ...
सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे. ...
Rabi Update : राज्यातील रब्बी हंगामाला सुरुवात झाली असली तरी पेरणीची गती मात्र खूपच संथ आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १० नोव्हेंबर २०२५ अखेर संपूर्ण राज्यात केवळ ९.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. ...
अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसला. नुकसानीमुळे बागायतदार संकटात सापडला असताना नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीने बागायतदारांना दिलासा दिला आहे. ...
Til Market Update: या वर्षीच्या अतिवृष्टीने तिळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, शेतातच गळून पडलेला माल आणि काळवंडलेली गुणवत्ता यामुळे बाजारात तिळाची आवक कमी झाली आहे. दिवाळीनंतर किरकोळ दर घटले असले तरी डिसेंबर–जानेवारीत तिळाचे दर पुन्हा भडकण् ...
Orange Orchard Crisis : संग्रामपूरातील शेकडो हेक्टर संत्रा बागा रोगराई, पानगळ आणि करपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनाची फळबाग पुनर्जीवन योजना २००८ पासून सुरू असली तरी तब्बल १७ वर्षांतही ती प्रत्यक्षात उतरलेली नाही. जनजागृतीअभावी लाभ ...