दिंडोरी : तालुक्यातील सर्व धरणांनी तळ गाठला असून पाऊस लांबल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवून जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात तिसगाव धरणात गेलेल्या १५ कठियावाडी गाई चिखलात रु तून बसल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी सदर गायींना ट् ...
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मौदा, उमरेड, काटोल, सावनेर या चार उपविभागात गोवर्धन गोवंश केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषात बसणाऱ्या संस्थांना या योजनेंर्गत गोशाळा सुरू करण्याकरिता प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान देण् ...