वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे २९ नोव्हेंबरला सकाळी १० सायंकाळी ५ दरम्यान संस्थेच्या परिसरात कापूस मेळावा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. ...
मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़ ...
शेतकरी जितेंद्र महादेव देठे यांंच्या बैलबंडीचे पूजन करून सभापती अभिषेक ठाकरे यांच्याहस्ते कापूस खरेदी सुरू झाली. यावेळी देठे यांचा शेला, नारळ देऊन सन्मान केला. नंतर कापसाचा लिलाव झाला. यात प्रति क्विंटल चार हजार ८५0 रुपयांचा दर देण्यात आला. ...