कारंजा तालुक्यातील शेतकरी कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, फसवणूक करणा-या बीटी बियाणे कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी शिवसैनिक व शेतक-यांनी २४ नोव्हेंबर रोजी बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त केला. ...
बोंड अळीबाधीत कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरीत संतप्त शेतक-यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकावा करुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
नांद्रा: सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होत असून, यामुळे कपाशी पिकाचे नुकसान होत आहे. नांद्रा परिसरातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामस्वरूप आर्थिक अडचणीने हैराण असलेला शेतकरी कपाशी पिकाच्या नुकसानीने त्रस्त झा ...
घाटाखालील विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले. ...
जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. ...
मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्वासन शेतकर्यांना दि ...
खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. ...