जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या कपाशीची हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंअडळीचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाºया बीटी कापूस अथवा सरळ वाणांची जून महिन्यात जमिनीत प ...
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे देशभरात खादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या काळात खादीचा कुर्ता, पायजमा, रुमाल व इतर कपड्यांची खूपच मागणी वाढली आहे. ...